Topics

Post Top Ad

Your Ad Spot

Saturday, June 12, 2021

महाराष्ट्राचे हवामान

महाराष्ट्राचे हवामान
कोकणातील हवामान उष्ण, सम दमट आहे.
सह्याद्री पर्वतरांगांमध्ये माथेरान, लोणावळा, खंडाळा, पाचगणी, महाबळेश्वर आंबोली ही थंड हवेची ठिकाणे आहेत. तर, सातपुडा पर्वतरांगांमध्ये तोरणमाळ, पाल, चिखलदरा ही थंड हवेची ठिकाणे आहेत.
पठारी प्रदेशपठारावरील हवामान उष्ण, विषम आणि कोरडेआहे.
जून ते सप्टेंबर या काळात महाराष्ट्रावरून नैऋत्य मोसमी वारे वाहतात.हे वारे अरबी समुद्रावरून वाहतात.
आंबोली हे राज्यातील सर्वात जास्त पर्जन्याचे ठिकाण आहे.
कोकण सह्याद्री भागात सुमारे 3000 मि.मी, पर्जन्य होतो.
विशिष्ट ऋतूत वाहणाऱ्या वाऱ्यांना मोसमी वारे म्हणतात.
महाराष्ट्राचे लोकजीवनतांदूळ हे कोकणातील मुख्य पीक आहे. कोकणातील लोक प्रामुख्याने मराठी मालवणी भाषा बोलतात. कोकणातील लोक होळी गणेशोत्सव हे सण मोठ्या प्रमाणावर साजरे करतात.
शेती हा पठारी भागातील प्रमुख व्यवसाय आहे. पठारावरील हवामान उष्ण, कोरडे विषम असते. नाशिक विभागाच्या उत्तर भागात अहिराणी भाषा बोलली जाते.
आदिवासी वस्त्यांना विविध भागात पाडा, पौड, टोला, झाप अशी नावे आहेत.

प्रमुख आदिवासी जमाती प्रदेश


1)
गौड चंद्रपूर, गडचिरोली, नांदेड
2)
भिल्ल धुळे, नंदूरबार, जळगाव
3)
कोकणा नाशिक, धुळे
4)
कोरकू अमरावती जिल्ह्यातील मेळघाट
5)
वारली ठाणे(जव्हार, डहाणू, मोखाडा)
6)
ठाकर, महादेव कोळी पुणे, अहमदनगर,नाशिक,ठाणे
7)
कोलाम राज्याच्या उत्तरेकडील सातपुडा पर्वतीय प्रदेश

* जलसंपत्ती सागर संपत्ती


*
विहीर महाराष्ट्रातील पाणी पुरवठ्याचे प्रमुख साधन आहे.
*
पोफळी (कोयना), जायकवाडी. भिरा, येलदरी, राधानगरी, खोपोली, भिवपुरी ही महाराष्ट्रातील जलविद्युत केंद्रे आहेत.
*
राज्यात वसई,भाईंदर, डहाणू आदी ठिकाणी मिठागरे आहेत.
*
महाराष्ट्राला 720 किमीचा समुद्र किनारा लाभला आहे. सागरी मासेमारीत आपले राज्य अग्रेसर आहे.
*
जमिनीखाली साठलेल्या पाण्यास भूजल म्हणतात.
*
वनसंपत्तीनैसर्गिक वने ही महत्त्वाची राष्ट्रीय संपत्ती आहे.
*
सदाहरीत वनेही वने वर्षभर सदाहरीत असतात. सह्याद्रीच्या दक्षिण भागात आढळतात.
*
निमसदाहरीत वनस्पतीही वने सह्याद्रीच्या पूर्व पश्चिमेकडील उताराच्या भागात आढळतात. आंबा हा महाराष्ट्राचा राज्यवृक्ष आहे.
*
महाराष्ट्र राज्याचा वनक्षेत्र पानझडी वने प्रकारच्या वनाने व्यापला आहे.
*
झुडपी काटेरी वनेही वने पर्जन्य छायेच्या प्रदेशात ही वने हमखास सापडतात.
*
खारफुटी वनेपश्चिम किनारापट्टीवरील खाड्यांच्या भागात खारफुटीची वने आढळतात.
*
पूर्व महाराष्ट्रात आढळणारा हरियाल(हिरवे कबूतर) हा आपला राज्यपक्षी आहे. तर, भिमाशंकर येथे आढळणारी शेखरू ही मोठी खार आपला राज्यप्राणी आहे.
*
महाराष्ट्रातील खनिज संपत्ती पूर्व नैऋत्य भागात एकवटलेली आहे. महाराष्ट्रातील नैऋत्य भागात जांभा खडक आढळतो.


* खनिजे जिल्हे


1)
मॅंगनीज नागपूर, गोंदिया, भंडारा, सिंधुदूर्ग
2)
लोहखनिज चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर, भंडारा, गोंदिया, सिंधुदूर्ग
3)
बॉक्साईट सिंधूदुर्ग, रत्नागिरी, कोल्हापूर, रायगड
4)
चुनखडक गडचिरोली, यवतमाळ(जास्त), चंद्रपूर, नागपूर
5)
क्रोमाईट भंडारा, सिंधुदूर्ग, रत्नागिरी
6)
डोलोमाईट यवतमाळ, रन्नागिरी(जास्त),
7)
सिलिका सिंधुदूर्ग
8)
तांबे चंद्रपूर
9)
अभ्रक नागपूर, चंद्रपूर

*
मुंबईजवळ अरबी समुद्रात मुंबई हाय वसई हाय ही नैसर्गिक वायू खनिज तेलक्षेत्रे आहेत.
*
उरण बंदराजवळ नैसर्गिक वायू साठवला जातो.
*
दगडी कोळसा, खनिज तेल, नैसर्गिक वायू ही पारंपरिक ऊर्जा साधने आहेत. तर, सूर्यकिरण, वारा, टाकाऊ पदार्थ, सागरी लाटा ही अपारंपरिक ऊर्जा साधने आहेत. महाराष्ट्रात सिंधुदूर्ग जिल्ह्यातील जामसांडे विजयदूर्ग सातारा जिल्ह्यातील चाळकेवाडी ही प्रमुख केंद्रे आहेत.
*
औष्णिक विद्युत केंद्रे- कोराडी, एकलहरे, दाभोळ, फेकरी, परळी, खापरखेडा, तुर्भे, पारस, चोला, डहाणू
*
जलविद्युत केंद्र- पोफळी, भिरा, येलदरी, भिवपुरी, खोपोली, जायकवाडी इत्यादी.
*
अणुविद्युत- तारापूर
*
ज्वारी हे महाराष्ट्रातील प्रमुख खाद्यान्न पीक आहे. ज्वारीचे उत्पादन खरीप रब्बी या दोन्ही हंगामात केले जाते.
*
औरंगाबाद विभागात कडधान्यांचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर केले जाते.
*
व्यापारी दृष्टीकोनातून जी पिके घेतली जातात, त्यास व्यापारी पिके म्हणतात.
*
द्राक्षाचे उत्पादन नाशिक सांगली येथे, जळगाव वसईची केळी प्रसिद्ध आहेत. नागपूर जिल्हा संत्र्यांसाठी प्रसिद्ध आहे. नारळाच्या झाडाला कल्पवृक्ष म्हणतात. रत्नागिरी सिंधुदूर्ग जिल्ह्यातील हापूस पायरी हे आंबे आहेत. घोलवडचे चिकू प्रसिद्ध आहेत. नाशिक जिल्हा कांदा उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. सातारा सांगली जिल्हा हळद आले उत्पादनासाठी प्रसिद्ध आह* यंत्रमागाद्वारे कापड निर्मितीसाठी सोलापूर, नागपूर, भिवंडी, मालेगाव इचलकरंजी ही महत्त्वाची केंद्रे आहेत.

महाराष्ट्रात विविध मार्गावर घाट आहेत.

 

* मार्ग घाट मार्ग

·                     नाशिक     थळघाट            मुंबई

·                     पुणे          बोरघाट             मुंबई

·                     कराड        कुंभार्ली             चिपळूण

·                     कोल्हापूर   आंबा                रत्नागिरी 

·                     कोल्हापूर   फोंडा                पणजी 

·                     बेळगाव    आंबोली             सावंतवाडी 

·                     पुणे          खंबाटकी           सातारा

·                     पुणे          दिवा                 बारामती 

·                     भोर          वरंधा                महाड 

·                     पुणे          चंदनपुरी           नाशिक


देशातील पहिली   विद्युत रेल्वे मुंबई ते कुर्ला या मार्गावर 1925 मध्ये धावली.

कोकण रेल्वेने 2003 मध्ये स्कायबसची पहिली चाचणी घेतली.कोकण रेल्वेचा शुभारंभ 1998 साली करण्यात आला.
आशियातील सर्वात लांबीचा बोगदा करबुडे हा होय
लॉर्ड डलहौसीने 1853 मध्ये रेल्वे सुरू केली.

प्रशासकीय विभाग

1) पुणेसातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर
2)
नागपूरवर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली.
3)
कोकणमुंबई, मुंबई उपनगर, ठाणे-रायगड, रत्नागिरी, सिंधूदुर्ग.
4)
औरंगाबादबीड, जालना, परभणी, हिंगोली, उस्मानाबाद, लातूर, नांदेड.
5)
अमरावतीबुलढाणा, अकोला, वाशिम, यवतमाळ.
6)
नाशिकनगर, धुळे, नंदूरबार, जळगाव.

महाराष्ट्राच्या शेजारील राज्ये

महाराष्ट्राच्या ईशान्येला छत्तीसगड, आग्नेयला आंध्रप्रदेश, दक्षिणेला कर्नाटक-गोवा, पश्चिमेला दमण दीव दादरा नगर हवेली हे केंद्र शासित प्रदेश, वायव्येला गुजरात तर, उत्तरेला उत्तरप्रदेश आणि मध्यप्रदेश आहे.

प्रादेशिक विभाग-

1) पश्चिम महाराष्ट्र- पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर
2)
मराठवाडाऔरंगाबाद विभाग
3)
विदर्भ अमरावती नागपूर विभाग
4)
खानदेश- धुळे, नंदूरबार, जळगाव
5)
कोकण- मुंबई शहर उपनगर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदूर्ग

कृषी विद्यापीठ स्थळ स्थापना वर्ष

·                     महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी 1968

·                     पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला 1969

·                     बाळासाहेब सावंत कृषी विद्यापीठ दापोली(रत्नागिरी) 1972

·                     मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी 1972

·                     (वरील नावे सनावळ्या लक्षात ठेवण्यासाठी मपबाम 68,69.72,72” असे अद्याक्षरांचे संक्षिप्त रूप करावे.)


अन्य विद्यापीठे पुढीलप्रमाणे

·                     मुंबई विद्यापीठ मुंबई 1857

·                     नागपूर विद्यापीठ नागपूर 1925

·                     पुणे विद्यापीठ पुणे 1848

·                     एस एन डी टी मुंबई 1951

·                     (महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी देशातील पहिल्या महिला विद्यापीठाची स्थापना 1951 ला केली. पुढे 1916मध्ये त्याचे श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ असे नामकरण झाले.)

·                     डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद 1958

·                     शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर 1963

·                     संत गाडगेबाबा विद्यापीठ अमरावती 1983

·                     यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ नाशिक 1988

·                     उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव 1989

·                     स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड 1994 

·                     टिळक महाराष्ट्र विद्यापीठ पुणे 1995

·                     सोलापूर विद्यापीठ सोलापूर 2004

·                     भारती विद्यापीठ पुणे 1964 

·                     डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ लोणोरे(रायगड) 1889

·                     कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ रामटेक(नागपूर) 1996

·                     पशू मत्स्य विज्ञान विद्यापीठ नागपूर 2000

·                     महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक 1988

·                     श्री शिवछत्रपती क्रीडा विद्यापीठ बालेवाडी(पुणे) 1996

 

महाराष्ट्र क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील तिसरे लोकसंख्येच्या बाबतीत दुसरे मोठे राज्य आहे. महाराष्ट्र हे भारतातील सर्वांत विकसित राज्य आहे. भारताच्या पश्चिम-मध्य भागात असलेल्या महाराष्ट्र राज्याची सीमा गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगढ, आंध्र प्रदेश, कर्नाटक, गोवा आणि दादरा आणि नगर-हवेली या केंद्रशासित प्रदेशांशी जोडलेली आहे. राज्याच्या पश्चिमेला अरबी समुद्राची किनारपट्टी आहे. मुंबई, देशातील सर्वांत मोठे शहर, हे महाराष्ट्राच्या राजधानीचे शहर आहे. तर नागपूर शहर महाराष्ट्राची उपराजधानी आहे. आर्थिक शैक्षणिक दृष्ट्या महाराष्ट्र भारताचे अग्रणी राज्य आहे.


इतिहास

 

महाराष्ट्रातील विविध स्थळांचा - नदी,पर्वत,स्थळ .- रामायण महाभारत    इत्यादी प्राचीन ग्रंथामध्ये उल्लेख आढळतो. व्यवस्थित माहितीची उपलब्ध ऐतिहासिक साधने ..पूर्व तिसर्या शतकापासून महाराष्ट्राची माहिती देतात.

 

महाराष्ट्राच्या प्रत्येक विभागाचा राजकीय कालखंडानुसार इतिहास वेगळा असला तरी सांस्कृतिक सामाजिक इतिहास बराचसा समान आहे. जनपद, मगध, मौर्य, सातवाहन, वाकाटक, चालुक्य, राष्ट्रकुट, देवगिरीचे यादव, अल्लाउद्दीन खिलजी, मुहम्मद बिन तुघलक, पोर्तुगीज, विजापूर, मुघल, मराठा, हैदराबादचा निजाम, इंग्रज, इत्यादी राज्यकर्त्यांनी महाराष्ट्राचे विविध भाग वेगवेगळ्या कालखंडात व्यापले होते.

मध्ययुगीन इतिहास इस्लामी राज्य

 

महाराष्ट्राचा इतिहास महाराष्ट्री भाषेच्या वापराच्या संदर्भात ३र्या शतकापासून नोंदवला गेला आहे. त्या आधीच्या कालखंडाबद्दल विशेष माहिती उपलब्ध नाही. महाराष्ट्र त्या काळात 'दंडकारण्य' म्हणून ओळखले जात असे. मगध, चालुक्य, वाकाटक, राष्ट्रकुट यांचे राज्य महाराष्ट्रावर वेगवेगळ्या मध्ययुगीन कालखंडात होते,परंतु सातवाहन राजा शालिवाहन आणि देवगीरीचे यादव यांच्या कालखंडात मराठी भाषा-संस्कृतीचा विकास झाला. मौर्य साम्राज्याच्या विघटनानंतर सातवाहन यांनी ..पू २३०- २२५ पर्यंत महाराष्ट्रावर राज्य केले. सातवाहनांच्या राज्यात मोठ्या प्रमाणात सांस्कृतिक सुधारणा झाली. महाराष्ट्री प्राकृत भाषा, (जी नंतर आधुनिक मराठी भाषेत रुपांतरीत झाली) सातवाहनांची राजभाषा होती. .. ७८ मध्ये महाराष्ट्राचा राज्यकर्ता गौतमीपुत्र सातकर्णी किंवा शातकारणी (शालिवाहन) हा होता. त्याने सुरू केलेला शालिवाहन शक आजही रूढ आहे.

त्यानंतर देवगिरीच्या यादवांनी महाराष्ट्रावर राज्य प्रस्थापित केले. १३व्या शतकात महाराष्ट्र प्रथमच इस्लामी सत्तेखाली आला जेव्हा दिल्लीचे अलाउद्दीन खिलजी नंतर मुहम्मद बिन तुघलक यांनी दख्खनचे काही भाग काबीज केले. .. १३४७ मध्ये तुघलकांच्या पडावानंतर विजापूरच्या बहामनी सुलतानांनी सुमारे १५० वर्षे राज्य केले.

 

 

मराठा पेशवे

 

१७व्या शतकाच्या सुरुवातीस (पश्चिम महाराष्ट्रातील) मराठा-साम्राज्याची मुहूर्तमेढ रोवली गेली. शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज स्थापन केले. छत्रपती शिवाजीराजे भोसले यांच्या नेतृत्त्वाखाली मराठ्यांनी आपले स्वतंत्र राष्ट्र निर्माण करणे सुरू केले. .. १६७४ मधील राज्याभिषेकानंतर शिवाजी महाराजांच्या राज्याची 'अधिकृत' सुरुवात झाली.

 

शिवाजीराजांचे पुत्र संभाजीराजे भोसल्यांना मोगल बादशहा औरंगझेब यांनी पकडले त्यांची हत्या घडवून आणली. पुढील चार दशकात मराठा साम्राज्य पेशव्यांच्या हातात पडले. भोसले हे केवळ नाममात्र राज्यकर्ते राहिले. मोगलांना हरवून पेशवे भारताचे नवे राज्यकर्ते म्हणून उदयास आले. बाळाजी विश्वनाथ पेशवे त्यांचे पुत्र बाजीराव पहिले यांनी मराठा राज्य वाढवले सध्याच्या भारताच्याही सीमेपार आपली वर्चस्व प्रस्थापित केले.

 

.. १७६१ साली पानिपतच्या तिसर्या लढाईत अफगाण सेनानी अहमदशाह अब्दालीने पेशव्यांचा पर्यायाने मराठी साम्राज्याचा मोठा पराभव केला. या पराभवानंतर मराठा साम्राज्याची एकसंधता नष्ट झाली महराष्ट्रातील सत्ता पेशव्यांकडे राहिली असली तरी महाराष्ट्राबाहेरचे साम्राज्य अनेक सरदारांनी आपापल्यात वाटून घेतली.

 

ब्रिटिश राज्य स्वातंत्र्योत्तर काळ

 

ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने भारतात बस्तान घातले असताना मराठे ब्रिटिश यांच्यात .. १७७७-१८१८ च्या दरम्यान तीन युध्दे झाली. ..१८१९ मध्ये ब्रिटिशांनी पेशव्यांना पदच्युत करून मराठ्यांचे राज्य काबीज केले.

 

महाराष्ट्र ब्रिटिशांच्या बॉम्बे राज्याचा एक भाग होता. बॉम्बे राज्यात कराची ते उत्तर दख्खन भाग समाविष्ट होते. अनेक राज्यकर्ते ब्रिटिशांचे वर्चस्व मानून आपापले राज्य सांभाळीत होते. मराठवाडा निजामाच्या अंमालाखाली राहिला. ब्रिटिशांनी सामाजिक सुधारणा तसेच अनेक नागरी सोयी-सुविधा आणल्या. परंतु त्यांच्या भेदभावी-निर्णयांमुळे पारतंत्र्याच्या जाणिवेमुळे भारतीयांमध्ये असंतोष निर्माण झाला. विसाव्या शतकाच्या सुरुवातीस लोकमान्य टिळक यांनी ब्रिटिशांविरुध्द लढा उभारला जो पुढे महात्मा गांधी यांनी चालवला. मुंबई हे भारतीय स्वातंत्र्यलढ्याचे एक महत्त्वाचे केंद्र होते.

 

 

महाराष्ट्र राज्याची निर्मिती

 

ऑगस्ट १५, .. १९४७ रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाल्यावर प्रांत राज्यांची पुनर्रचना करण्याचे हाती घेतले गेले. साधारणतः भाषेप्रमाणे प्रांत निर्मिले जात होते. परंतु भारत सरकारने मुंबईसह महाराष्ट्र राज्य निर्मितीस नकार दिला. केंद्राच्या या पवित्र्याच्या विरोधात महाराष्ट्रातील जनतेने प्रखर आंदोलन केले. यात १०५ व्यक्तींनी आपल्या प्राणाचे बलिदान दिले.केंद्र सरकार मुंबई महाराष्ट्रात समाविष्ट करण्याच्या विरोधात होते. आचार्य अत्रे, शाहीर साबळे, सेनापती बापट, डांगे इत्यादी प्रभृतींनी संयुक्त महाराष्ट्र चळवळीला बळ दिले. आचार्य अत्र्यांनी मराठा या पत्रात आपली आग्रही भूमिका मांडली.

 

अखेर मे, १९६०ला महाराष्ट्राचे सध्याचे प्रमुख भौगोलिक विभाग कोकण, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, दक्षिण महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, विदर्भ एकत्र करून सध्याच्या मराठी भाषिक महाराष्ट्राची रचना करण्यात आली. १९६० च्या दशकातील संयुक्त महाराष्ट्र चळवळीने महाराष्ट्राच्या विविध भौगोलिक भागांस एकत्र आणले.परंतु बेळगांव आणि आसपासचा परिसर गुजरातेतील डांगी बोली बोलणारा प्रदेश महाराष्ट्रात समाविष्ट केला गेला नाही. बेळगांवासह ८६५ गावे महाराष्ट्रात सामील करण्यासाठी आजही प्रयत्न सुरू आहेत.

बहु असोत सुंदर संपन्न की महा, प्रिय आमुचा एक महाराष्ट्र देश हा..
या शब्दात कोल्हटकरांनी आपल्या महाराष्ट्राची थोरवी गायिली आहे. अजिंठा, वेरुळ, कार्लेभाजे, कान्हेरी, एलिफंटा, पांडवलेण्यांनी नटलेला; संत नामदेव्ो, संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर, संत गोरोबा, संत जनाबाई, संत गाडगेबाबा, कान्होपात्रांनी मंतरलेला; छत्रपती शिवाजी महाराजांच्या तलवारीने तेजाळलेला, संभाजीच्या हौतात्म्याने अजरामर झालेला, मॉ जिजाऊँच्या आशीर्वादाने बहरलेला; शाहू, फुसे, आंबेडकर, आगरकर, सावरकर, टिळक, फडके यांच्या त्याग आणि क्रांतिकार्याने पुनीत झालेला हा महाराष्ट्र कसा असावा? हे महाराष्ट्रातील प्रत्येक स्पर्धा परीक्षार्थीला माहिती असणे आवश्यक आहे.
महाराष्ट्रातील प्रमुख ऐतिहासिक किल्ले


जिल्हा किल्ले
ठाणे - अर्नाळा, वसईचा भुईकोट किल्ला, गोरखगड
रायगड - कर्नाळा, मुरुड-जंजिरा, लिंगाणा, द्रोणागिरी, तळे, घोसाडे
रत्नागिरी - सुवर्णदुर्ग (सागरी), रत्नदुर्ग, विजयगड, पासगड, जयगड
सिंधुदुर्ग - विजयदुर्ग (सागरी), देवगड, पारगड, रामगड, यशवंतगड
पुणे - शिवनेरी, पुरंदर, प्रचंडगड, सिंहगड, राजगड, वज्रगड .
नाशिक - ब्रह्मगिरी, साल्हेर-मुल्हेर, मांगी-तुंगी, अंकाई- टंकाई, चांदवड
औरंगाबाद - देवगिरी (दौलताबाद)
कोल्हापूर - पन्हाळा, विशालगड, भुदरगड
अहमदनगर - हरिश्वंद्रगड, रतनगड
अकोला - नर्नाळा
सातारा - अजिंक्यतारा, मकरंदगड, प्रतापगड, सज्जनगड,वर्धनगड


महाराष्ट्रातील प्रसिद्ध लेण्या गुंफा मंदिरे


लेण्या  ठिकाण/जिल्हा
अजिंठा, वेरुळ - औरंगाबाद
एलिफंटा, घारापुरी - रायगड
कार्ला, भाजे, मळवली - पुणे
पांडवलेणी - नाशिक
बेडसा, कामशेत - पुणे
पितळखोरा - औरंगाबाद
खारोसा, धाराशीव (जैर) – उस्मानाबाद


महाराष्ट्रातील प्रमुख जलाशय धरणे :


जलाशय /नदी स्थळ/ जिल्हा
जायकवाडी - बाथसागर (गोदावरी) औरंगाबाद
भंडारदरा - (प्रवरा) अहमदनगर
गंगापूर - (गोदावरी) नाशिक
राधानगरी - (भोगावती) कोल्हापूर
कोयना शिवाजी सागर - (कोयना) हेळवाक (सातारा)
उजनी - (भीमा) सोलापूर
तोतलाडोह - मेघदूत जलाशय (पेंच)- नागपूर
यशवंत धरण - (बोर) वर्धा
मोडकसागर - (वैतरणा) ठाणे
खडकवासला - (मुठा) पुणे
येलदरी - (पूर्णा) परभणी
बाभळी प्रकल्प - (गोदावरी) नांदेड


महाराष्ट्रातील खनिज संपत्ती संबंधित जिल्हे :
खनिज जिल्हे

दगडी कोळसा - सावनेर, कामठी, उमरेड (नागपूर), वणी
(
यवतमाळ), गुग्गुस, बल्लारपूर (चंद्रपूर)
बॉक्साईट - कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग
कच्चे लोखंड - रेड्डी (सिंधुदुर्ग)
मॅग्नीज - सावनेर (नागपूर), तुमसर (भंडारा),
सावंतवाडी (सिंधुदुर्ग)
तांबे - चंद्रपूर, नागपूर
चुनखडी - यवतमाळ
डोलोमाईट - रत्नागिरी, यवतमाळ
क्रोमाई - भंडारा, गोंदिया, सिंधुदुर्ग
कायनाईट - देहुगाव (भंडारा)
शिसे जस्तनागपूर


देशाच्या खनिज उत्पादनात महाराष्ट्राचा वाटा- .% आहे, १२.३३% क्षेत्र खनिजयुक्त आहे.
महाराष्ट्रातील प्रमुख औष्णिक वीजनिर्मिती केंद्रे :


औष्णिक केंद ठिकाण/जिल्हा
पारस - अकोला
एकलहरे - नाशिक
कोराडी, खापरखेडा - नागपूर
चोला (कल्याण) - ठाणे
बल्लारपूर - चंद्रपूर
परळीवैजनाथ - बीड
फेकरी (भुसावळ) - जळगाव
तुर्भे (ट्रॉम्बे) - मुंबई
भिरा अवजल (जलविद्युत) - रायगड
कोयना (जलविद्युत) - सातारा
धोपावे - रत्नागिरी
जैतापूर (अणुविद्युत) – रत्नागिरी


महाराष्ट्रातील प्रमुख लघुउद्योग :
लघुउद्योग ठिकाण


हिमरुशाली - औरंगाबाद
पितांबरी पैठण्या - येवले (नाशिक)
चादरी - सोलापूर
लाकडाची खेळणी - सावंतवाडी
सुती रेशमी कापड - नागपूर, अहमदनगर
हातमाग साडय़ा लुगडी - उचलकरंजी
विडीकाम - सिन्नर (नाशिक), अहमदनगर,
सोलापूर
काचेच्या वस्तू - तळेगाव, ओगलेवाडी
रेशमी कापड - सावळी नागभीड (चंद्रपूर),
एकोडी (भंडारा)


महाराष्ट्रातील प्रमुख संशोधन संस्था :


इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ जिओमॅग्नेटिझम - मुंबई
भाभा अॅटोमिक रिसर्च सेंटर, - मुंबइ
टाटा इन्स्टिटय़ूट ऑफ सोशल सायन्सेस - मुंबई
इंटरनॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ पॉप्युलेशन स्टडीज - मुंबई
कॉटन टेक्नॉलॉजिकल रिसर्च लॅबोरेटरी - मुंबई
नॅशमल केमिकल लॅबोरेटरी - पुणे
नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ व्हायरॉलॉजी - पुणे
वॉटर अँड लॅण्ड मॅनेजमेंट इन्स्टिटय़ूट (वाल्मी) - औरंगाबाद
भारत इतिहास संशोधन मंडळ, - पुणे
भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिर - पुणे
सेंट्रल इन्स्टिटय़ूट ऑफ कॉटन रिसर्च - नागपूर
महाराष्ट्र अभियांत्रिकी संशोधन संस्था (मेरी) - नाशिक
अॅटोमिक एनर्जी कमिशनचे मुख्यालय - मुंबई
खार जमीन संशोधन केंद्रपनवेल


महाराष्ट्रातील प्रमुख विद्यापीठे, स्थापना ठिकाण :


विद्यापीठ/स्थापना ठिकाण/स्थान
मुंबई विद्यापीठ (१८५७) - मुंबई
पुणे विद्यापीठ (१९४९) - पुणे
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर - नागपूर
विद्यापीठ (१९२५)
कर्मयोगी संत गाडगेबाबा अमरावती - अमरावती
विद्यापीठ (१९८३)
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर - औरंगाबाद
मराठवाडा विद्यापीठ (१९५८)
शिवाजी विद्यापीठ (१९६३) - कोल्हापूर
यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ (१९८८) - नाशिक
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ (१९९८) - नाशिक
डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान - लोणेरे (रायगड)
विद्यापीठ (१९८९)
उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ (१९८९) - जळगाव
कविकुलगुरू कालिदास संस्कृत - रामटेक (नागपूर)
विद्यापीठ (१९९८)
स्वामी रामानंदतीर्थ मराठवाडा विद्यापीठ (१९९४) - नांदेड
महाराष्ट्र पशू मत्स्यविज्ञान विद्यापीठ (२०००) – नागपूर


महाराष्ट्रातील प्रमुख कृषी संशोधन संस्था :


मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र, - पाडेगांव (सातारा)
गवत संशोधन केंद्र, - पालघर (ठाणे)
नारळ संशोधन केंद्र, - भाटय़े (रत्नागिरी)
सुपारी संशोधन केंद्र, - श्रीवर्धन (रायगड)
काजू संशोधन केंद्र, - वेंगुर्ला (सिंधुदुर्ग)
केळी संशोधन केंद्र, - यावल (जळगाव)
हळद संशोधन केंद्र, - डिग्रज (सांगली)
राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्र, हिरज - केगांव (सोलापूर)
राष्ट्रीय कांदा- लसून संशोधन केंद्र - राजगुरूनगर (पुणे)


महाराष्ट्रातील धोर मराठी साहित्यिक त्यांची टोपण नावे:


कवी/साहित्यिक टोपण नावे
कृष्णाजी केशव दामले - केशवसुत
गोविंद विनायक करंदीकर - विंदा करंदीकर
त्र्यंबक बापुजी डोमरे - बालकवी
प्रल्हाद केशव अत्रे - केशवकुमार
राम गणेश गडकरी - गोविंदाग्रज
विष्णू वामन शिरवाडकर - कुसुमाग्रज
निवृत्ती रामजी पाटील - पी. सावळाराम
माधव त्र्यंबक पटवर्धन - माधव जुलिअन
चिंतामण त्र्यंबक खानोलकर - आरती प्रभू
आत्माराम रावजी देशपांडे - अनिल

महाराष्ट्रातील प्रमुख धार्मिक स्थळे


लातूरहजरत सुरतशाह वलीचा दर्गा नांदेडशिख धर्मगुरू गोविंदसिंगाची समाधी कल्याणहाजीमलंग बाबाची कबर शिर्डीश्रीसाईबाबांची समाधी पंढरपूरश्रीविठ्ठलाचे मंदिर सेंट मेरी चर्चबांद्रा (मुंबई उपनगर) शेगावसंत गजानन महाराजांची समाधी (विदर्भाचे पंढरपूर) जि. बुलढाणा अमरावतीसंत गाडगेबाबांची समाधी सज्जनगड (सातारा) – समर्थ रामदास स्वामींची समाधी मांढरदेवी (सातारा) – काळेश्वरी मातेचे मंदिर गणपतीपुळे (रत्नागिरी) – गणेश मंदिर. श्रीक्षेत्र औदुंबर (सांगली) – दत्तात्रेयाचे जागृत स्थान कारंजा (वाशिम) – नरसिंह सरस्वती मंदिर. पैठण (औरंगाबाद) – संत एकनाथांची समाधी (दक्षिणेची काशी म्हणतात) आपेगाव (औरंगाबाद) – संत ज्ञानेश्वरांचे जन्मस्थान रामटेक (नागपूर) – महाकवी कालीदास यांचे स्मारक मोझरी (अमरावती) – राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची समाधी गंगाखेड (परभणी) – संत जनाबाईंची समाधी तुळजापूर (उस्मानाबाद) – महाराष्ट्राचे कुलदैवत आई तुळजाभवानीचे मंदिर आंबेजोगाई (बीड) – कवी मुकुंदराज दासोपंतांची समाधी श्रीक्षेत्र माहुर (नांदेड) – रेणुकादेवीचे मंदिर जांब (जालना) – श्रीसमर्थ रामदास स्वामींचे जन्मस्थान श्रीक्षेत्र नृसिंहवाडी/ नरसोबाची वाडी- दत्तात्रेयांचे अवतार श्रीपाद, श्रीवल्लभ, श्रीनृसिंह सरस्वती यांचे गाव, प्रसिद्ध दत्तमंदिर बाहुबली (कोल्हापूर) – जैन धर्मीयांचे तीर्थस्नान
सोलापूरसिद्धेश्वर मंदीर जेजुरीश्रीखंडोबाचे देवस्थान जुन्नर (पुणे) – छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मगाव, शिवनेरी किल्ला आळंदी (पुणे) – संत ज्ञानेश्वरांची समाधी श्रीक्षेत्र अक्कलकोट (सोलापूर) – श्रीस्वामी समर्थ मंदिर मठ नेवासे (अहमदनगर) – संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी येथे लिहिली. चाफळ (सातारा) – छत्रपती शिवाजी महाराज समर्थ रामदास स्वामी यांची पहिली भेट देहू (पुणे) – संत तुकाराम महाराजांचे जन्मगाव कर्मभूमी त्र्यंबकेश्वरसंत निवृत्तीनाथांची समाधी श्रीक्षेत्र नाशिकप्रसिद्ध काळाराम मंदिर, सुंदर नारायण मंदिर, प्रभू रामचंद्रांच्या वास्तव्याने पुनीत झालेले तपोवन, पंचवटी, रामकुंड, सीताकुंड, कपालेश्वर मंदिर, एकमुखी दत्ताचे मंदिर, मुक्तिधाम मंदिर, भक्तिधाम मंदिर, सीता गुंफा, रामाच्या आज्ञेवरून लक्ष्मणाने शुर्पणखेचे नाक कापले तेव्हापासून या स्थानालानिशिकअसे नाव पडले.


महाराष्ट्रातील ज्योतिर्लिगे


त्र्यंबकेश्वर- जिल्हा नाशिक घृष्णेश्वर- वेरुळ जिल्हा औरंगाबाद भीमाशंकर- जिल्हा पुणे परळी वैजनाथ- जिल्हा बीड औंढा नागनाथ- जिल्हा हिंगोली.


महाराष्ट्रातील अष्टविनायक


गणपतीचे नाव स्थळ जिल्हा
श्री मोरेश्वर मोरगाव पुणे
श्री गिरिजात्मक लेण्याद्री पुणे
श्री महागणपती रांजणगाव पुणे
श्री विघ्नहर ओझर पुणे
श्री चिंतामणी थेऊर पुणे
श्री वरदविनायक महड रायगड
श्री सिद्धिविनायक सिद्धटेक अहमदनगर


महाराष्ट्रातील नदीकाठावरील शहरे तीर्थक्षेत्रे


शहरे/तीर्थक्षेत्रे नदी
पंढरपूर भीमा
नेवासे, संगमनेर प्रवरा
नांदेड, नाशिक, पैठण, गंगाखेड गोदावरी
मुळा-मुठा पुणे
भुसावळ तापी
हिंगोली कयाधू
धुळे पांझरा
देहू, आळंदी इंद्रायणी
पंचगंगा कोल्हापूर
वाई, मिरज, कऱ्हाड कृष्णा
जेजुरी, सासवड कऱ्हा
चिपळूण वशिष्ठी
श्री क्षेत्र ऋणमोचन पूर्णा


महाराष्ट्रातील नद्यांची संगम स्थाने


कृष्णा-कोयना - कराड (प्रीतिसंगम), जि. सातारा
कृष्णा-पंचगंगा - नरसोबाची वाडी (कोल्हापूर)
मुळा-मुठा - पुणे
वैनगंगा-वर्धा - चंद्रपूर
वर्धा-वैनगंगा - शिवनी
कृष्णा-वारणा - हरिपूर (सांगली)
तापी-पूर्णा - चांगदेव (जळगाव)


महाराष्ट्रातील प्रमुख घाट रस्ते


प्रमुख घाट रस्ते/महामार्ग


कसारा / थळ घाट मुंबई ते नाशिक
माळशेज घाट ठाणे ते अहमदनगर
दिवे घाट पुणे ते बारामती
कुंभार्ली घाट कराड ते चिपळूण
फोंडा घाट कोल्हापूर ते पणजी
बोर / खंडाळा घाट मुंबई ते पुणे
खंबाटकी घाट पुणे ते सातारा
पसरणी घाट वाई ते महाबळेश्वर
आंबा घाट कोल्हापूर ते रत्नागिरी
चंदनपुरी घाट नाशिक ते पुणे


महाराष्ट्रातील थंड हवेची ठिकाणे


थंड हवेची ठिकाणे जिल्हा
चिखलदरा अमरावती
म्हैसमाळ औरंगाबाद
पन्हाळा कोल्हापूर
रामटेक नागपूर
माथेरान रायगड
महाबळेश्वर, पाचगणी सातारा
तोरणमळ धुळे
लोणावळा, खंडाळा पुणे


महाराष्ट्रातील राष्ट्रीय उद्याने


राष्ट्रीय उद्याने ठिकाण
संजय गांधी राष्ट्रीय उद्यान बोरिवली ठाणे
पेंच राष्ट्रीय उद्यान नागपूर
नवेगाव बांध राष्ट्रीय उद्यान गोंदिया
ताडोबा राष्ट्रीय उद्यान चंद्रपूर
गुगामल राष्ट्रीय उद्यान (मेळघाट) अमरावती
चांदोली राष्ट्रीय उद्यान सांगली, सातारा,
कोल्हापूर, रत्नागिरी


महाराष्ट्रातील अभयारण्ये


अभयारण्य जिल्हा
कर्नाळा (पक्षी) रायगड
माळठोक (पक्षी) अहमदनगर
मेळघाट (वाघ) अमरावती
भीमाशंकर (शेकरू खार) पुणे
सागरेश्वर (हरिण) सांगली
चपराळा गडचिरोली
नांदूरमधमेश्वर (पक्षी) नाशिक
देऊळगाव रेहकुरी (काळवीट) अहमदनगर
राधानगरी (गवे) कोल्हापूर
टिपेश्वर (मोर) यवतमाळ
काटेपूर्णा अकोला
अनेर धुळे


भारतात महाराष्ट्राचा क्षेत्रफळात तिसरा क्रमांक (.३६ टक्के), तर लोकसंख्येत (.४२ टक्के) दुसरा क्रमांक लागतो.
महाराष्ट्र राज्याच्या अगोदर द्विभाषिक मुंबई राज्याची स्थापना- नोव्हेंबर १९५६.
महाराष्ट्र राज्याची स्थापना मे १९६०.
महाराष्ट्रात पंचायत राजची सुरुवात- मे १९६२.
महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री- यशवंतराव चव्हाण, राज्यपाल- श्री प्रकाश
महाराष्ट्राचे क्षेत्रफळ- ,०७,७१३ चौ.कि.मी.
महाराष्ट्राचा विस्तार- अक्षांश १५ अंश उत्तर ते २२ अंश उत्तर. रेखांश ७२ अंश पूर्व ते ८० अंश पूर्व.
महाराष्ट्राचा पूर्व-पश्चिम विस्तार- ८०० कि.मी., उत्तर-दक्षिण विस्तार- ७०० कि.मी.
महाराष्ट्राला लाभलेल्या अरबी समुद्र किनाऱ्याची लांबी- ७२० कि.मी. (सर्वात जास्त- रत्नागिरी)
महाराष्ट्राची राजधानी- मुंबई, उपराजधानी- नागपूर
प्रशासकीय विभाग- सात (कोकण, नाशिक, पुणे, औरंगाबाद, नांदेड, अमरावती, नागपूर).
महाराष्ट्रात एकूण जिल्हे- ३५, जिल्हा परिषदा- ३३, पंचायत समिती- ३५३, ग्रामपंचायत- २८,०२९, महानगरपालिका- २३, नगरपालिका- २२४. नगरपंचायती- दापोली, शिर्डी, कणकवली (), कटकमंडळे-
महाराष्ट्रात एकूण महसूली खेडी- ४३,७२५.
महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाने वसई-विरार उपविभागासाठी सर्वप्रथम १३ सप्टेंबर २००६ रोजी महानगरपालिका घोषित करण्याचा प्रस्ताव ठेवला होता.
महाराष्ट्र राज्याचा वृक्ष- आंबा, राज्य प्राणी- शेकरू, राज्य फूल- मोठा बोंडारा/ तामन, राज्य पक्षी- हरावत, राज्य भाषा- मराठी.
महाराष्ट्राच्या सरहद्दीवरील राज्य- वायव्य- गुजरात दादरा नगर-हवेली (संघराज्य), उत्तर- मध्य प्रदेश, दक्षिण- गोवा कर्नाटक, आग्नेय- आंध्र प्रदेश. पूर्वेस- छत्तीसगड.


महाराष्ट्रातील जिल्ह्यांना जोडणारे इतर राज्यांच्या सीमा -
) मध्य प्रदेश- नंदूरबार, धुळे, जळगाव, बुलढाणा अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया
) कर्नाटककोल्हापूर, सांगली, सोलापूर, उस्मानाबाद, लातूर, नांदेड.
) आंध्र प्रदेश- गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ, नांदेड.
) गुजरातठाणे, नाशिक, नंदूरबार, धुळे.
) दादरा, नगर-हवेली- ठाणे, नाशिक.
) छत्तीसगड- गोंदिया, गडचिरोली.
) गोवा- सिंधुदुर्ग.


२००१ च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राची लोकसंख्या- कोटी, ६८ लाख, ७९ हजार.
लोकसंख्येची घनता- ३१४ व्यक्ती दर चौ. कि.मी.
स्त्री-पुरुष प्रमाण- ९२२ (दरहजारी).
पुरुष साक्षरता- ८३. टक्के, स्त्री साक्षरता- ६७. टक्के (२००५- ७१.६० टक्के).


महाराष्ट्रातील :

 

) क्षेत्रफळाने सर्वात मोठा जिल्हा- अहमदनगर, लहान जिल्हा- मुंबई शहर
) सर्वात जास्त पावसाचे ठिकाणअंबोली (सिंधुदुर्ग), सर्वात कमी- सोलापूर
) सर्वात जास्त साक्षर जिल्हा- मुंबई उपनगर सर्वात कमी- नंदूरबार.
) सर्वाधिक लोकसंख्येचा जिल्हा- मुंबई उपनगर, सर्वात कमी- गडचिरोली.
) सर्वात जास्ते स्त्रिया असणारा जिल्हा- रत्नागिरी, सर्वात कमी- मुंबई शहर.
) सर्वाधिक लोकसंख्या वाढीचे प्रमाण- ठाणे, सर्वात कमी- सिंधुदुर्ग.
) सर्वाधिक लोकसंख्येची घनताबृहन्मुंबई, सर्वात कमी- गडचिरोली.
) सर्वाधिक सिंचन क्षेत्र असलेला जिल्हा- अहमदनगर.
) सर्वाधिक साखर कारखाने असलेला जिल्हा- अहमदनगर.


महाराष्ट्रातील सर्वात पहिले :


) पहिले साप्ताहिक- दर्पण (१८३२) ) पहिले मासिक- दिग्दर्शन (१८४०) ) पहिले दैनिक वर्तमानपत्र- ज्ञानप्रकाश ) पहिली मुलींची शाळा- पुणे (१८४८) ) पहिली सैनिकी शाळा- सातारा ) पहिला साक्षर जिल्हा- सिंधुदुर्ग ) पहिला संपूर्ण विद्युतीकरण झालेला जिल्हा- वर्धा ) पहिला पर्यटन जिल्हा- सिंधुदुर्ग ) पहिले पाण्याचे खासगीकरण करणारे शहर- चंद्रपूर १०) पहिले ऊर्जा उद्यान- पुणे ११) उपग्रहाद्वारे शहराचे सर्वेक्षण करणारी पहिली नगरपालिका- इचलकरंजी (कोल्हापूर)


महाराष्ट्राची प्राकृतिक रचना हवामान :-


महाराष्ट्राचे प्राकृतिकदृष्टय़ा तीन प्रमुख विभाग- कोकण किनारपट्टी, पश्चिम घाट महाराष्ट्र पठार .सह्य़ाद्री पर्वताचा प्रस्तरभंग होऊन किनारपट्टी तयार झाली.
कोकण किनारपट्टीची उत्तर-दक्षिण लांबी ७२० कि.मी. तर रुंदी ४० ते ८० कि.मी. आहे.
उत्तरेकडील दमणगंगा नदीपासून दक्षिणेकडील तेरेखोल खाडीपर्यंतचा प्रदेश कोकणपट्टीत मोडतो.
कोकणामध्ये सखल प्रदेशाची उंची पश्चिमेकडील पूर्वेकडून वाढत जाते.
महाराष्ट्रात सह्य़ाद्री पर्वताची लांबी ४४० कि.मी. आहे.
सह्य़ाद्री पर्वतासपश्चिम घाटअसेसुद्धा म्हणतात.
उत्तरेस तापी नदीपासून दक्षिणेस कन्याकुमारीपर्यंत सह्य़ाद्री पसरलेला आहे.
सह्य़ाद्री पर्वताची सरासरी उंची १२०० ते १३०० मीटर आहे.
महाराष्ट्राचा ९० टक्के भूभाग दख्खनच्या पठाराने व्यापलेला आहे.
महाराष्ट्राचे हवामान उष्ण कटिबंधीय मोसमी प्रकारचे आहे.
महाराष्ट्रातील पठारी भागाचे हवामान विषम कोरडे आहे.
कोकणपट्टीचे हवामान दमट सम प्रकारचे आहे.
अरबी समुद्रातून येणाऱ्या नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून महाराष्ट्रात पाऊस पडतो.
सह्य़ाद्री पर्वताच्या पश्चिम उतारावर प्रतिरोध प्रकारचा पाऊस पडतो.
सह्य़ाद्री पर्वताच्या पूर्वेकडील पठारास महाराष्ट्र
पठार किंवा दख्खन पठार असे म्हणतात.
शंभू महादेव डोंगररांगामुळे भीमा कृष्णा नद्यांची खोरी वेगळी झाली.
हरिश्चंद्र बालाघाट डोंगररांगामुळे गोदावरी भीमा नद्यांची खोरी वेगळी झाली.
सातमाला अजिंठा डोंगररांगांमुळे गोदावरी तापी नद्यांची खोरी वेगळी झाली.
महाराष्ट्रातील परीक्षाभिमुख इतर वैशिष्टय़े जिल्हानिहाय टोपण नावे :-
भारताचे प्रवेशद्वार- मुंबई
भारताची आर्थिक राजधानीमुंबई.
महाराष्ट्रातील घनदाट लोकवस्तीचा जिल्हा- मुंबई शहर
महाराष्ट्रातील तांदळाचे कोठार- रायगड
महाराष्ट्रातील मिठागरांचा जिल्हा- रायगड
मुंबईची परसबागनाशिक
महाराष्ट्रातील देशभक्त समाजसेवकांचा जिल्हा- रत्नागिरी
मुंबईचा गवळीवाडा- नाशिक
द्राक्षांचा जिल्हा- नाशिक
आदिवासींचा जिल्हा- नंदूरबार
महाराष्ट्रातील कापसाचे शेत- जळगाव
महाराष्ट्रातील कापसाचा जिल्हा- यवतमाळ
संत्र्याचा जिल्हा- नागपूर
महाराष्ट्रातील कापसाची बाजारपेठ- अमरावती
जंगलांचा जिल्हा- गडचिरोली
महाराष्ट्रातील केळीच्या बागा- जळगाव
साखर कारखान्यांचा जिल्हा- अहमदनगर
महाराष्ट्रातील ज्वारीचे कोठार- सोलापूर
महाराष्ट्रातील गुळाचा जिल्हा- कोल्हापूर
कुस्तीगिरांचा जिल्हा- कोल्हापूर
लेण्यांचा जिल्हा- औरंगाबाद
महाराष्ट्रातील बावन्न दरवाजांचे शहर- औरंगाबाद
महाराष्ट्रातील जुन्या मराठी कवींचा जिल्हा- बीड
महाराष्ट्रातील भवानी मातेचा जिल्हा- उस्मानाबाद
महाराष्ट्रातील संस्कृत कवींचा जिल्हा- नांदेड
देवी रुक्मिणी दमयंतीचा जिल्हा- अमरावती.

 

महत्वाची सामान्य ज्ञान प्रश्नावली

 

Q1. बल्लारपूर कागद गिरणी कोणत्या जिल्ह्यात आहे? -चंद्रपूर

 

Q2. राज्यातील पहिले कायम स्वरूपी बालन्यायालय खालील पैकी कोणत्या जिल्ह्यात सुरु करण्यात आले आहे? - नाशिक

 

Q3. पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना कोणी केली? - डॉ. बाबासाहेब आंबेडकर

 

Q4. खालील पैकी कोणते शहर महाराष्ट्राचा 'हरित पट्टा' म्हणून ओळखले जाते - नाशिक

 

Q5. 2011 ची जनगणना स्वातंत्र्या नंतरची कितवी जनगणना होती? - 7 वी

 

Q6. राजवाडे ऐतिहासिक संशोधन मंडळ खालील पैकी कोणत्या शहरात आहे? - धुळे

 

Q7. मोबाईल तंत्र ज्ञानात नेहमी उल्लेख होत असलेल्या जी .एस.एम. (GSM) मधील 'एस' म्हणजे__ - System

 

Q8. आदिवासी वन संरक्षण कायदा कोणत्या साली पारित झाला? - 2004

 

Q9. बाभळी प्रकल्प कोणत्या दोन राज्यामधील वादाचा मुद्दा बनला? - महाराष्ट्र - आंध्रप्रदेश

 

Q10. मुंबई पुणे द्रुतगती मार्गास (Express Way) कोणाचे नाव देण्यात आले आहे? - यशवंतराव चव्हाण

 

Q11. 'Planned Economy for India' (भारतासाठी नियोजीत अर्थव्यवस्था) हा ग्रंथ कोणी लिहीला? - एम. विश्वेश्वरैय्या

 

Q12. Q12. ASEAN ची 21वी शिखर परिषद नुकतीच कोणत्या देशात पार पडली? - कंबोडिया

 

Q13. अमेरिकेत स्थापन्यात आलेल्या कोणत्या गुरुद्वारास नुकतीच १०० वर्षे पूर्ण झालीत? - स्टोकटोन गुरुद्वारा साहिब

 

Q14. खालील पैकी कोणत्या राज्यातील एका दलित वस्तीस नुकतेच म्यानमार च्या नेत्या आन सान्ग स्यू की ह्यांचे नाव देण्यात आले आहे? - आंध्र प्रदेश

 

Q15. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी नुकतेच पाकिस्तान भेटीदरम्यान तक्षिला या प्राचीन शहरास भेट दिली, तक्षिला पाकिस्तानातील कोणत्या प्रांतात आहे? - पंजाब

 

Q16. नुकतेच कोणत्या देशातील संसदेने १९८४ सालच्या शीख विरोधी दंग्यांना "जाती संहार" (Genocide) म्हणून निवेदन जारी केले आहे? - ऑस्ट्रेलिया

 

Q17. 2 ते 6 जानेवारी 2013 ह्या कालावधीत कोची (केरळ) येथे झालेल्या प्रवासी भारतीय दिवसाचे मुख्य अतिथी कोण? - राजकेश्वर पुरयाग (Mauritius)

 

Q18. डिसेंबर २०१२ मध्ये आयोजित बारामती (जिल्हा: पुणे) येथे होणार्‍या नाटय़संमेलनाचे अध्यक्षस्थान कोण भूषविणार आहे? - डॉ. मोहन आगाशे

 

Q19. World Economic Forum ने जारी केलेल्या आर्थिक विकास सूची मध्ये भारताचा क्रमांक कितवा आहे? - 40वा

 

Q20. 2012 चा इंदिरा गांधी राष्ट्रीय एकात्मता पुरस्कार कोणास मिळाला आहे? - गुलजार

 

Q21. 2011 च्या जनगणने नुसार महाराष्ट्रातील सर्वात कमी साक्षरता असलेला जिल्हा कोणता? - नंदुरबार

 

Q22. 2011 च्या जनगणने नुसार महाराष्ट्रातील सर्वाधिक स्त्री साक्षरतेचा जिल्हा कोणता आहे? -मुंबई उपनगरे

 

Q23. ११व्या योजनेत सर्वाधिक खर्चाच्या पहिल्या ३ क्षेत्रांचा उतरता क्रम लावा.

अ. ऊर्जा ब. सामाजिक सेवा क. वाहतूक

- ब. अ. क.

 

Q24. केंद्रीय नियोजन मंडळ खालील पैकी कोणाच्या अधिनस्थ कार्य करते? - पंतप्रधान कार्यालय

 

Q25. तिसऱ्या पंचवार्षिक योजनेत खालील पैकी कशात घट झाली नाही? - किमतींचा निर्देशांक

 

Q26. महाराष्ट्रात जिल्हा नियोजन व विकास मंडळाचे अध्यक्ष कोण असतात? - पालक मंत्री

 

Q27. 1936 मध्ये 'नियोजन करा अन्यथा नष्ट व्हा' असा संदेश कोणी दिला? - एम. विश्वेश्वरैय्या

 

Q28. पहिल्या पंचवार्षिक योजनेत कोणते प्रकल्प सुरु करण्यात आले? - भाक्रा- नांगल प्रकल्प, सिंध्री खत कारखाना, Hindustan Antibiotics, पिंप्री

 

Q29. भारतात सेवा कर लागू करण्यासाठी कोणती घटना दुरुस्ती करण्यात आली? - 88 वी

 

Q30. घटनेत बजेटला काय म्हणून संबोधण्यात आले आहे? - वार्षिक वित्तीय विवरण पत्र

 

Q31. महाराष्ट्रात कोणत्या पिकाकरिता 'इक्रिसॅट' (Icrisat) तंत्र अवलंबिले जाते? - भुईमूग

 

Q32. खालीलपैकी कोणती एक रबी ज्वारीची जात शेती संशोधन केंद्र, मोहोळ येथून निर्माण झाली आहे? - मालदांडी -35-1

 

Q33. भारतात हरित क्रांती कोणत्या वर्षी सुरु करण्यात आली? - 1966 - 67

 

Q34. देशातील पहिले भारतरत्न पुरस्कार विजेते मुख्यमंत्री कोण? - गोविंद वल्लभ पंत (1957)

 

Q35. खालीलपैकी कोणते एक पीक लागवडीसाठी महाराष्ट्रात सर्व हंगामात घेतले जाते? - सूर्यफूल

 

Q36. 2011 चा 'साहीत्य अकादमी ' चा पुरस्कार कवी ग्रेस यांना कोणत्या साहित्य निर्मितीसाठी बहाल करण्यात आला? - वार्‍याने हालते रान

 

Q37. कोणत्या वर्षाला भारतीय लोकसंख्या इतिहासातील 'महाविभाजन वर्ष' म्हणतात? - 1921

 

Q38. 2011 च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रात स्त्री-पुरुष प्रमाण किती आहे? - 925

 

Q39. पूर्वीच्या कुलाबा जिल्ह्याचे नामांतर ___ असे करण्यात आले. - रायगड

 

Q40. "स्त्री व पुरुष दोहोंना समान कामाचे समान वेतन" हे तत्त्व भारतीय राज्यघटनेत कुठे आढळते? - मार्गदर्शक तत्त्वे

 

Q41. ठक्कर बाप्पा यांनी __ या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले आहे? - आदिवासी कल्याण

 

Q42. आगरकरांनी १५ ऑक्टोबर १८८८ रोजी सुरु केलेल्या 'सुधारक' या साप्ताहिकाचे पहिले संपादक कोण होते (English Edition)? - गो. कृ. गोखले

 

Q43. __ यांनी रत्नागिरी येथे 'पतित पावन मंदिर' बांधले. - स्वातंत्र्यवीर सावरकर

 

Q44. अमरावती येथे सन १९३२ मध्ये 'श्री शिवाजी शिक्षण संस्थे'ची स्थापना कोणी केली? - डॉ. पंजाबराव देशमुख

 

Q45. __ हा महात्मा फुले यांचा ग्रंथ त्यांच्या मरणोपरांत म्हणजे १८९१ मध्ये प्रकाशित झाला. - सार्वजनिक सत्यधर्म

 

Q46. खालील पैकी कोणास 'काळकर्ते परांजपे' म्हणून ओळखले जाते? - रघुनाथराव परांजपे

 

Q47. "आमचे दोष आम्हाला कधी दिसू लागतील " हा निबंध __ यांनी लिहिला. - गोपाळ गणेश आगरकर

 

Q48. खालील पैकी कोणी 'डेक्कन एज्युकेशन सोसायटी' चे अध्यक्ष पद भूषविले होते? - शाहू महाराज

 

Q49. 'सब भूमी गोपाल की' 'जय जगत' या घोषणांचे व त्यामागील विचार धारेचे श्रेय __ यांना जाते. - विनोबा भावे

 

Q50. 'भारतीय सामाजिक परिषदे' च्या स्थापनेचे श्रेय न्यायमूर्ती रानडे यांना जाते, कोणत्या वर्षी या परिषदेची स्थापना करण्यात आली? - 1887

 

Q51. संगीत कला केंद्राच्या वतीने दिला जाणारा 'आदित्य विक्रम बिर्ला कलाशिखर पुरस्कार' या वर्षी कोणाला जाहीर झाला आहे? - यमुनाबाई वाईकर

 

Q52. खालील पैकी कोणता व्हिडीओ नुकताच यु-ट्यूब वरील सर्वाधिक लोकप्रिय व्हिडिओ ठरला आहे? (more than 80crore views) - गैंगनाम स्टाइल

 

Q53. शालेय स्तरावर संगणकामार्फत शिक्षण देण्याच्या हेतूने खालील पैकी कोणती योजना सुरु करण्यात आली? -  विद्यावाहीनी

 

Q54. भारताचे पहिले विज्ञान धोरण कोणत्या वर्षी जाहीर करण्यात आले? - 1958

 

Q55. ' Y2K ' ही संगणक क्षेत्रातील समस्या कोणत्या वर्षाशी संबंधित होती? - 2000

 

Q56. I.T. ही शाखा म्हणजे __ - Information Communication Technology

 

Q57. IBM ह्या कंपनीच्या Artificial Technology वर आधारित ___या Chess Program ने garry kasparov या बुद्धिबळ पटूस मात दिली होती. - Deep Blue

 

Q58. इंदिरा पॉइंट काय आहे? - भारताचे दक्षिण टोक

 

Q59. 127.0.0.1 ह्या I.P Address ला ____ I.P Address म्हणतात. - Loop Back

 

Q60. Java Script हे product या कंपनीचे आहे. - Net Scape

 

Q61. कोणी १९०१ साली बोलपूर मध्ये 'शांतीनिकेतन' ची स्थापना केली? - रवींद्र नाथ टागोर

 

Q62. 'राष्ट्रासभे' ची स्थापना झाली तेव्हा भारताचे व्हाईसरॉय कोण होते? - लॉर्ड डफरीन

 

Q63. खालील पैकी कोण 'राष्ट्रसभे' च्या पहिल्या अधिवेशनास हजर नव्हते? - महात्मा गांधी

 

Q64. भारतातील पहिले कृषी विद्यापीठ कोणते? - जी. बी. पंत कृषी विद्यापीठ, पंतनगर

 

Q65. 'वंदे मातरम' हे वृत्तपत्र अरविंद घोष चालवीत होते, तर त्यांचे बंधू बारीन्द्र घोष __ हे वृत्तपत्र चालवीत. - युगांतर

 

Q66. १९१९ साली भरलेल्या अखिल भारतीय खिलापत चळवळीचे अध्यक्ष म्हणून कोणाची निवड झाली होती? - महात्मा गांधी

 

Q67. खालील पैकी कोणी देशी वृत्तपत्र कायदा संमत करून भारतीयांचा रोष ओढवून घेतला होता? - लॉर्ड लिटन

 

Q68. आपण समाजवादी असल्याचे कॉंग्रेस च्या कोणत्या अध्यक्षाने स्पष्टपणे जाहीर केले होते? - पंडित नेहरू

 

Q69. आंध्र राज्य हे भाषिक तत्वावर निर्माण झालेले भारतातील पहिले राज्य कोणत्या साली अस्तित्वात आले? - 1953

 

Q70. चीन ने भारतावर हल्ला केला, त्यावेळी भारताचे संरक्षण मंत्री कोण होते? - व्ही. के. कृष्ण मेनन

 

Q71. कोणत्या खेळात भारताने पहिले कॉमनवेल्थ पदक मिळवले? -  रेसलिंग (wrestling)

 

Q72. धारा ३७१ कोणत्या दोन भारतीय राज्यांच्या विशेष व्यवस्थेशी संबंधित आहे ? -  महाराष्ट्र व गुजरात

 

Q73. मिठाचा कायदा मोडून महात्मा गांधीजींनी सुरू केलेली चळवळ? - सविनय कायदेभंग चळवळ

 

Q74. खालील पैकी कोणता राष्ट्रीय महामार्ग भारतातील सर्वात लांब राष्ट्रीय महामार्ग आहे? (By Length) - NH7

 

Q75. कला व कलेचा प्रचार करण्यासाठी १९५४ मध्ये कोणत्या संस्थेची स्थापना केली गेली होती? - ललित कला अकादमी

 

Q76. फार्मूला वन फोर्स इंडिया संघाचे मालक कोण आहे?

- विजय मल्ला

 

Q77. YCMOU ची स्थापना कोणत्या वर्षी झाली? - 1989

 

Q78. धर्म, जात, वंशाचा भेदभाव न करता कोणत्या भारतीय राज्यात कुटुंबाशी संबंधीत पोर्तुगाली आचार संहितेवर आधारित कायदे अमलात आणले जातात? - गोवा

 

Q79. मुलींचा जन्मदर वाढविण्यासाठी महाराष्ट्र शासन कोणती योजना राबवित आहे? - सुकन्या

 

Q80. नवी दिल्ली येथील ऐजाबाद बाग सध्या कोणत्या नावाने ओळखली जाते? - शालीमार गार्डन

 

Q81. या पैकी कोणत्या बेटाचे नाव स्पॅनिश भाषेतील जमीनीवर आढळणार्‍या कासवांच्या नावावरून ठेवले गेले होते? - गेलापॅगोस

 

Q82. कॉम्प्यूटरमध्ये वापरल्या जाणार्‍या संचार नियमांना काय म्हटले जाते? - प्रोटोकॉल

 

Q83. हिमाचल प्रदेशात कोणता सण देशातील इतर स्थानांपेक्षा तीन दिवस नंतर साजरा केला जातो? - दसरा

 

Q84. 2001 मध्ये कोणत्या भारतीय खेळाडूला संयुक्त राष्ट्र शांतिदूत नियुक्त केले गेले होते? - विजय अमृतराज

 

Q85. पूर्वी घाटातील सर्वोच्च शिखर अर्मा कोंडा कोणत्या भारतीय राज्यात आहे? - आंध्र प्रदेश

 

Q86. भारतातील त्रिभुज प्रदेश तयार न होणारी नदी कोणती? - नर्मदा

 

Q87. जीआयएफ (GIF) चा विस्तार काय आहे? - ग्राफिक्स इंटरचेंज फॉरमॅट

 

Q88. हिमरू कला भारतातील कोणत्या राज्याशी संबंधित आहे? - कर्नाटक

 

Q89. कोणते भारतीय नृत्य 'सादिर नाच' (Sadir Dance) या नावाने प्रसिद्ध होते? - भरतनाट्यम

 

Q90. बौद्ध मठांसाठी प्रसिद्ध असलेले स्थान तवांग हे कोणत्या राज्यात आहे? - अरुणाचल प्रदेश

 

Q91. खालील पैकी कोणत्या राज्याने 1 ऑगस्ट 2012 नंतर निवृत्ती वेतनास पात्र असणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या सोयीसाठी 'ई-पेन्शन' पद्धती कार्यान्वित केली? - हरियाणा

 

Q92. कोणत्या राज्याने अलीकडेच 25 ते 40 वर्षे वयो गटातील आणि वार्षिक 36 हजार रुपये पेक्षा कमी उत्पन्न असलेल्या कुटुंबातील बेरोजगारां साठी दरमहा 1000 रुपये बेरोजगार भत्ता सुरु केला? - उत्तरप्रदेश

 

Q93. राज्यातील महिला विकासासाठी काम करणारे कार्यकर्ते आणि संस्थांना कोणता पुरस्कार देण्यात येतो? - अहिल्याबाई होळकर

 

Q94. महाराष्ट्रातील _____ जिल्ह्यातील मेंढालेखा या गावात लोक सहभागातून जंगल व्यवस्थापन व संवर्धनाचे काम केले जाते. - गडचिरोली

 

Q95. भोपाळ वायुदुर्घटना ______या वर्षी घडली होती. - 1984

 

Q96. Blue Print for Survival हे पर्यावरण विषयी पुस्तक _____ यांनी लिहिले आहे. - सरला बेन

 

Q97. जागतिक जैवविविधता संवर्धन दिन केव्हा साजरा केला जातो? - 24 नोव्हेंबर

 

Q98. 'ज्ञानवाणी' हा प्रकल्प कोणत्या संस्थेचा आहे? - इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ

 

Q99. गोसीखुर्द प्रकल्प कोणत्या नदीवर बांधण्यात येत आहे? - वैनगंगा

 

Q100. राजीव गांधी जीवनदायी योजना राज्यात केव्हा सुरु करण्यात आली? - 2 जुलै 2012

 

Q101. महाराष्ट्र शासन राजर्षी शाहू महाराज यांचा जन्म दिवस 26 जून हा राज्य पातळीवर _____म्हणून साजरा करते. - सामाजिक न्याय दिन

 

Q102. दिल्ली जवळील नोएडा येथे सुरु झालेले फॉर्मुला-1 (F-1) कार रेसिंग सर्किट कोणत्या नावाने ओळखले जाते? - बुध्द इंटरनॅशनल सर्किट

 

Q103. प्रणव मुखर्जी हे भारताचे कितवे राष्ट्रपती म्हणून निवडल्या गेले आहेत? - 13वे

 

Q104. लंडन ऑलंपिक २०१२ मध्ये भारताने एकूण किती पदकं जिंकलीत? - 6

 

Q105. Senkaku Islands चा वाद कोणत्या दोन राष्ट्रां दरम्यान आहे? - चीन व जपान

 

Q106. मुंबईतील व्हिक्टोरिया गार्डनचे नामकरण कोणत्या ऐतिहासिक व्यक्तिमत्वाच्या नावावरुन केले गेले? - जिजामाता

 

Q107. या पैकी कॉम्प्यूटर मधील मेमरी लोकेशन कोणते आहे? - रजिस्टर

 

Q108. कांचनजंगा राष्ट्रीय उद्यान कोणत्या भारतीय राज्यात आहे? - सिक्किम

 

Q109. संगणकातील 'वर्ड प्रोसेसर' या प्रणालीत कोणत्या सुविधेमुळे एका ओळीत शब्द मावत नसल्यास आपोआप दुसर्‍या ओळीच्या सुरवातीला घेतला जातो? - वर्ड रॅप

 

Q110. शिप्रा नदीच्या उपनद्या सरस्वती व खान कोणत्या शहरात आहेत? - इंदूर

 

Q111. एनएम इलेक्ट्रॉनिक्स कॉम्प्यूटर कंपनीला आता कोणत्या नावाने ओळखले जाते? - इंटेल

 

Q112. फॉस्बरी फ्लॉप' कोणत्या ऍथलिटिक खेळाशी संबंधित आहे? - उंच उडी

 

Q113. पश्चिम बंगाल येथे बेलूर मठाची स्थापना कोणी केली होती? - स्वामी विवेकानंद

 

Q114. संयुक्त राष्ट्र २० जून हा दिवस कोणत्या स्वरूपात साजरा करते? -वर्ल्ड रिफ्यूजी डे

 

Q115. भारतातील कोणते ठिकाण प्रवासी पक्षांसाठी प्रसिद्ध आहे जेथे त्यांचा मृत्यु होतो? - जतिंगा

 

Q116. ऍडमिरलस्‌ ,झेब्राज्‌ व मोनार्कज्‌ या कोणत्या प्राण्याच्या जाती आहेत? - फुलपाखरु

 

Q117. टिहरी बांध कोणत्या नदीवर बनलेला आहे? - भागीरथी

 

Q118. कोणत्या व्यवसायातील लोकांना 'हिप्पोक्रेटिक शपथ' घ्यावी लागते? - चिकित्सक

 

Q119. लाहोर द्वार कोणत्या प्रख्यात स्मारकाचे मुख्य प्रवेशद्वार आहे? - लाल किल्ला

 

Q120. झेरॉक्स कॉर्पोरेशनने लोकल एरीया नेटवर्कसाठी कोणत्या प्रोटोकॉलचा विकास केला होता? - ईथरनेट

 

Q121. डिफेन्स इलेक्ट्रॉनिक ऍप्लिकेशन लॅबोरेटरी कोठे आहे? - देहरादून

 

Q122. अर्जुन, पद्मश्री आणि राजीव गांधी खेल रत्न सन्मानाने गौरविण्यात आलेला भारतीय टेनिस खेळाडू कोण? - लिएंडर पेस

 

Q123. पटचित्र भारताच्या कोणत्या राज्यातील लोक चित्रकला आहे? - ओरिसा

 

Q124. या पैकी कोणते व्हिटॅमिन पाण्यात विरघळू शकते? - व्हिटॅमिन सी

 

Q125. 1947 मध्ये हैदराबाद संस्थानाशी बोलणी करण्यासाठी भारत सरकारने कोणाची नियुक्ती केली होती? - के.एम. मुंशी

 

Q126. खालील पैकी कोणते राज्य उत्तराखंड च्या सीमेला लागून आहे? - हिमाचल प्रदेश

 

Q127. स्वतंत्र भारताचे पहिले केंद्रीय शिक्षणमंत्री कोण होते? - मौलाना अबुल कलाम आझाद

 

Q128. अलाई दरवाजा कोणत्या स्मारकाचा हिस्सा आहे? - कुतुब मीनार

 

Q129. ऑस्ट्रेलिया विरूध्द कसोटी शतक करणारा पहिला भारतीय खेळाडू कोण? - विनू मंकड

 

Q130. परमवीर चक्र कोणाच्या हस्ते प्रदान केले जाते? - राष्ट्रपती

 

Q131. कुंजूराणी देवी हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे? - वेटलिफ्टींग

 

Q132. या पैकी कोणते वन्यपशु उद्यान माथंगुरी या नावाने देखील ओळखले जाते? - मानस वाघ राखिव उद्यान

 

Q133. स्मार्टसूट हे पॅकेज कोणत्या कंपनीचे उत्पादन आहे? - र्लोटस डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन

 

Q134. क्रिप्स मिशन अयशस्वी झाल्यानंतर कोणत्या आंदोलनाची सुरूवात झाली होती? - भारत छोडो आंदोलन

 

Q135. या पैकी कोणता फॉरमॅट कम्प्यूसर्व्ह द्वारे बनवलेला पिक्चर फाइल फॉरमॅट आहे? - जिफ (GIF)

 

Q136. भारतीय संविधानातील कलम ५० च्या अंतर्गत काय प्रावधान आहे? - न्याय पालिका व कार्यपालिका यांचे विभाजन

 

Q137. भारताच्या कोणत्या व्हाइसरॉयने पोर्ट ब्लेयरची स्थापना केली होती? - लॉर्ड मेयो

 

Q138. गोलकोंडा खाण भारतातील कोणत्या राज्यात आहे? - आंध्र प्रदेश

 

Q139. BRIC देशांच्या गटात C या नावापासून सुरू होणारा देश कोणता? - चीन

 

Q140. आशियातील ताज्या पाण्याचा सर्वांत मोठा तलाव कोणता? - वूलर तलाव

 

Q141. सायलेंट व्हॅली कोणत्या राज्यात आहे? - केरळ

 

Q142. जामनगर हे भारतातील कोणत्या राज्यात आहे? - गुजरात

 

Q143. सध्याच्या लोकसभे तील विरोधी पक्ष नेते म्हणून ___ यांचा उल्लेख करावा लागेल. - सुषमा स्वराज

 

Q144. जगातील सर्वात लांब कालवा कोणत्या राज्यात आहे? - राजस्थान

 

Q145. हिमालयाच्या रोहतांग खिंडीनजीक कोणत्या नदीचा उगम आहे? - बियास

 

Q146. जम्मू काश्मीर मधील सलाल जलविद्युत प्रकल्प __नदीवर आहे. - चिनाब

 

Q147. जर एका वर्गातील विद्यार्थ्यांच्या गुणांची बेरीज 2795 आणि सरासरी 65 असेल, तर वर्गातील विद्यार्थी संख्या किती? - 43

 

Q148. माऊंट अबू कोणत्या पर्वत रांगेत आहे? - अरवली

 

Q149. भारताच्या कोणत्या राज्याची राजधानी सात वन्य टेकड्यांवर आहे? - तिरुवनंतपुरम

 

Q150. शिवसमुद्र धबधबा कोणत्या नदीवर आहे? - कावेरी

 

Q151. कोणत्या राज्यात देशातील पहिले गायींचे अभयारण्य (Cow's Sanctuary) स्थापन्यात येणार आहे? - मध्य प्रदेश

 

Q152. __ हा देशातील भारतरत्‍न नंतरचा दुसर्‍या क्रमांकाचा नागरी पुरस्कार आहे. - पद्‍म विभूषण

 

Q153. 1920 मध्ये भरलेल्या अस्पृश्य परिषदेचे अध्यक्ष पद ___ ह्यांनी भूषविले. - राजर्षी शाहू महाराज

 

Q154. इला भट्ट ह्या गांधीवादी समाज सेविका 1972 साली स्थापन्यात आलेल्या कोणत्या गैर-सरकारी संस्था (NGO) च्या संस्थापक आहेत? - सेवा

 

Q155. __ ह्या शहराला महाराष्ट्राची पर्यटन राजधानी म्हणून ओळखतात. - औरंगाबाद

 

Q156. जेट विमानाच्या उड्डाणाला न्यूटनचा गति विषयक __ नियम लागू होतो. - तिसरा

 

Q157. दुधात __ ह्या घटकाचे प्रमाण सर्वाधिक असते. - शर्करा

 

Q158. अति प्रचंड खजिन्या मुळे चर्चेत आलेले पद्‍मनाभ स्वामी मंदिर कोणत्या राज्यात आहे? - केरळ

 

Q159. राज्य घटना दुरुस्तीची पद्धती कोणत्या कलमा मध्ये स्पष्ट करण्यात आली आहे? - 368

 

Q160. गावातील कोतवालांची संख्या कशावरून ठरवली जाते? - लोकसंख्या

 

Q161. आगरकर हे पंडिता रमाबाई यांच्या __ ह्या संस्थेचे शुभचिंतक होते. - शारदा सदन

 

Q162. अतिरिक्त मद्यपानाने __ ची कमतरता जाणवते. - थायामिन

 

Q163. हुंडरू धबधबा भारताचा कोणत्या शहराजवळ आहे? - रांची

 

Q164. फेकरी कोणत्या हा औष्णिक विद्युतप्रकल्प जिल्ह्यात आहे? - जळगाव

 

Q165. _ हा कॅल्शियम कार्बोनेटचा प्रकार आहे. - संगमरवर

 

Q166. 19171934 च्या दरम्यान महात्मा गांधी मुंबईत कोठे रहात असत? - मणि भवन

 

Q167. भारतीय नौसेनेच्या प्रथम एअर स्टेशनचे नाव काय होते? - आयएनएस गरुड

 

Q168. कॉम्प्यूटरच्या भाषेत एसडीआरएएम चा विस्तार काय आहे? - सिंक्रोनस डायनॅमिक रॅम

 

Q169. मिनिकॉय, कदमत व बित्रा कोणत्या केंद्रशासीत प्रदेशाचे प्रांत आहेत? - लक्षद्वीप

 

Q170. कॉम्प्यूटरच्या भाषेत एस.एल.आय.पी. (स्लिप) चा विस्तार काय आहे? - सिरीअल लाइन इंटरनेट प्रोटोकॉल

 

Q171. भारतीय पठारी प्रदेशाने किती क्षेत्र व्यापले आहे? - १२ लाख चौ.कि.मी.

 

Q172. नर्मदा नदीच्या दक्षिण भागात असलेले भारतातील सर्वात मोठे पठार __ - दख्खनचे पठार

 

Q173. महाराष्ट्रास लागून कोणत्या राज्याची सीमा सर्वात जास्त लांब आहे? - मध्य प्रदेश

 

Q174. महाराष्ट्राच्या ___ कडे सातपुडा पर्वतरांगा व गाविलगड टेकड्या आहेत? - उत्तरे

 

Q175. परभणी व नांदेड जिल्ह्यातील डोंगरांच्या रांगेला ___ म्हणतात. - निर्मळ रांग

 

Q176. 'V' आकाराची दरी कशामुळे तयार होते? - नदीचे अपघर्षण

 

Q177. लोहखनिजाचे साठे विदर्भात कोठे आढळत नाहीत? - किन्हाळा

 

Q178. दगडी कोळश्याचा निकृष्ठ दर्जाचा प्रकार कोणता आहे? - Lignite

 

Q179. बावन्न दरवाजांचे शहर म्हणून कोणते शहर ओळखले जाते? - औरंगाबाद

 

Q180. Table Land नावाने कोणता भाग ओळखला जातो? - पाचगणी

 

Q181. कोणत्या व्यक्तीला भौतिकशास्त्र व रसायनशास्त्र या दोन्ही विज्ञान शाखांमध्ये नोबेल पुरस्कार मिळाला आहे? - मेरी क्यूरी

 

Q182. बॉम्बे नॅचरल हिस्टरी सोसायटीच्या लोगोवर या पैकी कशाचे चित्र आहे? - धनेश

 

Q183. नॅस्डॅक मधे प्रवेश मिळवणार्‍या प्रथम भारतीय कॉम्प्यूटर कंपनी कोणती? - इन्फोसिस टेक्नोलॉजी लिमिटेड

 

Q184. हाफलांग हे पर्वतीय पर्यटन स्थळ कोणत्या राज्यात आहे? - आसाम

 

Q185. यलम्मा, महाकाली, मैसम्मा, पोचम्मा आणि गुंडम्मा या देवतांची पूजा कोणत्या सणादिवशी केली जाते? - बीहु

 

Q186. पोलो खेळाचा उगम कोणत्या राज्यात झाला आहे? - मणिपूर

 

Q187. स्वतंत्र भारतात जन्म घेऊन लोकसभेचे सभापती असा मान मिळणारी पहिली व्यक्ती कोण? - जी.एम.सी. बालयोगी

 

Q188. भारतीय घटने नुसार कलम 199 काय आहे? - धन विधेयकाची व्याख्या

 

Q189. भारतातील सर्वांत जूनी आयआयटी कोठे आहे? - खरगपूर

 

Q190. कॉम्प्यूटरच्या भाषेत 'CAD' चा अर्थ काय आहे? - कॉम्प्यूटर ऍडेड डिझाइन

 

Q191. प्रजासत्ताक दिनी सैन्यदलांची मानवंदना कोण स्वीकारतो? - राष्ट्रपती

 

Q192. कोणाच्या नेतृत्वाखाली सचिन तेंडुलकरने आपली टेस्ट क्रिकेट कारकिर्द सुरु केली होती? - के. श्रीकांत

 

Q193. कोणत्या भारतीय सणाला हरियाणा राज्यात 'सालूनो' म्हटले जाते? - रक्षा बंधन

 

Q194. पृथ्वीच्या पृष्ठभागावरील सर्वांत खोल भाग कोणता? - मरियाना गर्ता

 

Q195. श्यामाप्रसाद मुखर्जी कोणत्या पक्षाचे संस्थापक अध्यक्ष होते? - भारतीय जन संघ

 

Q196. किशोरी आमोणकर कोणत्या घराण्याशी संबंधित आहेत? - जयपुर

 

Q197. धर्म व धर्मशास्त्र यांच्या वर अधिक चर्चा व्हावी या उद्देशाने कोणत्या समाज सुधारकाने १८१५ मध्ये आत्मीय सभेची सुरुवात केली होती? - राजा राममोहन राय

 

Q198. कानपुर मेमोरियल चर्च' कोणाच्या स्मृतिप्रित्यर्थ बनवले गेले होते? - १८५७ च्या मृत इंग्रज सैनिकांसाठी

 

Q199. गोवरी' कोणत्या भारतीय राज्यातील नृत्य-नाटक आहे? - राजस्थान

 

Q200. असेट इंटरनॅशनल हा कोणत्या संस्थानाचा तंत्रज्ञान प्रशिक्षण विभाग आहे? - ऍप्टेक लिमिटेड

 

Q201. भारतीय राज्य घटनेतील धारा ३४५-३५१ कशाशी संबंधित आहेत? - अधिकृत भाषा

 

Q202. राष्ट्रीय मेंदू संशोधन संस्था कोठे आहे? - गुरगाव

 

Q203. घूमरा नृत्यात कोणत्या देवतेची पूजा केली जाते? - दुर्गा

 

Q204. ग्रेट बॅरियर रीफ' कोणत्या महासागरात आहे? - प्रशांत महासागर

 

Q205. या पैकी कोणत्या ग्रहाची कक्षा पृथ्वीच्या सर्वात जवळ आहे? - शुक्र

 

Q206. झिरोग्राफीचा संशोधक कोण? - चेस्टर चार्ल्सट्न

 

Q207. कोणत्या नदीचे गौतमी आणि वशिष्ठ हे दोन प्रकार आहेत? - गोदावरी

 

Q208. या पैकी कोणती भारतीय भाषा सिंगापूरच्या चार अधिकृत भाषांपैकी एक आहे? - तामिळ

 

Q209. भारतातील कोणत्या राज्यात ओजापाली नृत्य केले जाते? - आसाम

 

Q210. जगोई, चोलोम व थांग-ता कोणत्या शास्त्रीय नृत्याचे अंश आहेत? - मणिपुरी

 

Q211. भारतातील कोणत्या राज्यात ड्यूक्स नोज हे शिखर आहे? - महाराष्ट्र

 

Q212. मोठा पांडा कोणत्या संस्थेचे मानचिन्ह आहे? - वर्ल्ड वाईड फंड फॉर नेचर

 

Q213. भारताच्या कोणत्या पंतप्रधानांना पहिल्यांदा कोर्टाद्वारे समन्स जारी करण्यात आले होते? - पी.व्ही. नरसिंहराव

 

Q214. 'अक्रोबॅट' हा प्रोग्राम कोणत्या कंपनीचा आहे. या द्वारे उपयोगकर्ता ग्राफिक व लेआऊट असलेले दस्तावेज पाहु शकतो? - Adobe

 

Q215. सन 1931 मध्ये इंडियन नॅशनल सायन्स एकेडमीची स्थापना कोणी केली? - मेघनाद साहा

 

Q216. खालीलपैकी कोणत्या धातूशी पार्‍याचा संयोग होत नाही? - लोह

 

Q217. कॉम्प्यूटरच्या क्षेत्रात 'एफएलओपी'चे विस्तृत रूप काय आहे? - फ्लोटिंग पॉइंट ऑपरेशन्स पर सेकंड

 

Q218. इरुवका हा सण कोणत्या भारतीय राज्यातील शेतकर्‍यांद्वारे साजरा केला जातो? - आंध्र प्रदेश

 

Q219. ढाका येथील नवाब सलीमुल्लाने 1906 मध्ये कोणत्या संस्थेची स्थापना केली होती? - मुस्लिम लीग

 

Q220. 'मालाबार प्रिन्सेस' कोणत्या गोष्टीसाठी प्रसिद्ध आहे? - एअर इंडियाचे आंतरराष्ट्रीय उड्डाण भरणारे प्रथम विमान

 

Q221. अशियातील सर्वात मोठे चर्च कोठे आहे? - गोवा

 

Q222. यातील कोणता अवयव एंडोक्राइन आणि एक्सोक्राइन ग्रंथींचे कार्य करते? - स्वादुपिंड

 

Q223. कलमकारी कोणत्या राज्यातील वैशिष्ठ्यपूर्ण 'हस्तशिल्प' कला आहे? - आंध्रप्रदेश

 

Q224. कोणत्या प्रकारच्या जीवांना फुफ्फुस नसते? - मासे

 

Q225. व्हाइट टॉवर आणि लेटाइन टॉवर कोणत्या स्मारकाचे भाग आहेत? - टॉवर ऑफ लंडन

 

Q226. वि दा सावरकर यांना कोणत्या तुरूंगात जन्मठेपेची शिक्षा भोगायला ठेवले होते? - सेल्यूलर जेल

 

Q227. बनारस हिंदू विश्वविद्यालयाची स्थापना कोणी केली होती? - पंडित मदनमोहन मालविय

 

Q228. भारतातील कोणत्या राज्याच्या राजधानीत चारबाघ रेल्वे स्टेशन आहे? - लखनौ (U. P.)

 

Q229. बंगालच्या एशियाटीक सोसायटीचे संस्थापक कोण होते? - सर विल्यम्स जॉन्स

 

Q230. पॉपीर आणि चालो नृत्य कोणत्या राज्यातील आहे? - अरूणाचल प्रदेश

 

Q231. कॉम्प्यूटरच्या कोणत्या फाइलचे एक्सटेंशन 'bmp' असते? - बिटमॅप फाइल

 

Q232. पायोली एक्सप्रेस' या नावाने कोणती भारतीय ऍथलीट प्रसिद्ध आहे? - पी.टी. उषा

 

Q233. या पैकी कोणत्या पदार्थाचे रासायनिक चिन्ह 'Hg' आहे? - पारा

 

Q234. यापैकी कॉम्प्यूटरच्या कोणत्या भाषेला गणितीय संकल्पनांना समजण्यासाठी विकसित केले आहे? - लोगो

 

Q235. वेबसाईटच्या नावाआधी असलेले HTTP कशाचा संक्षेप आहे? - हायपर टेक्स्ट ट्रांसफर प्रोटोकॉल

 

Q236. वारली पेंटीग्ज मूळच्या कोणत्या राज्यातील आहेत? - महाराष्‍ट्र

 

Q237. यापैकी कोणता धातू लोखंडापेक्षा कठीण आहे? - निकेल

 

Q238. कॉम्प्यूटरम ध्ये 'ए एस सी आय आय' (ASCII) याचा अर्थ काय आहे? - अमेरिकन स्टँडर्ड कोड फॉर इन्फॉर्मेशन इंटरचेंज

 

Q239. भारतात अंधांसाठी सन 1887 मध्ये पहिली शाळा कोठे सुरू करण्यात आली? - अमृतसर

 

Q240. खालीलपैकी कशाचे मोजमाप रिम्स किंवा कॅलिपरने घेतले जाते? - कागद

 

Q241. लावी जत्रा भारतातील कोणत्या राज्यात भरते? - हिमाचल प्रदेश

 

Q242. महात्मा गांधी यांनी नामकरण केलेल्या महाराष्ट्रातील सेवाग्राम या गावाचे मुळ नाव कोणते? - शेगाव

 

Q243. फिग्रीन ऑफ गोरा देव' ही कोणत्या भारतीय प्रदेशातील कला आहे?(tribal horse God) - गुजरात

 

Q244. जे लोक कॉंग्रेसवर वार करतात आणि नेहरूंना अभय देतात, ते मुर्ख आहेत. त्यांना राजकारण कळत नाही' हे वाक्य कोणी म्हटले होते? - डॉ. बी.आर. आंबेडकर

 

Q245. कोणते सॉफ्टवेअर वापरल्यास उच्चस्तरीय कॉम्प्युटर भाषेस एक्झिक्युटेबल मशीन इन्स्ट्रक्शन्स मध्ये बदलता येते? - कंपायलर

 

Q246. पनिहारी भारतातील कोणत्या राज्याचे लोकनृत्य आहे? - राजस्थान

 

Q247. कांचनजंगा राष्ट्रीय उद्यान कोणत्या भारतीय राज्यात आहे? - सिक्किम

 

Q248. इसाक पिटमॅनने कशाचा शोध लावला? - शार्टहँड

 

Q249. झाबुआ हा आदिवासी भाग कोणत्या राज्यात आहे? - मध्य प्रदेश

 

Q250. कॉम्प्यूटरच्या रॉममधील (ROM) स्थायी रूपात सुरक्षित कॉम्प्यूटर प्रोग्रामचे नाव काय आहे? - फर्म वेयर

 

Q251. भारतीय पठारी प्रदेशाने किती क्षेत्र व्यापले आहे? - १२ लाख चौ.कि.मी.

 

Q252. नर्मदा नदीच्या दक्षिण भागात असलेले भारतातील सर्वात मोठे पठार __ - दख्खनचे पठार

 

Q253. महाराष्ट्रास लागून कोणत्या राज्याची सीमा सर्वात जास्त लांब आहे? - मध्य प्रदेश

 

Q254. महाराष्ट्राच्या ___ कडे सातपुडा पर्वतरांगा व गाविलगड टेकड्या आहेत? - उत्तरे

 

Q255. परभणी व नांदेड जिल्ह्यातील डोंगरांच्या रांगेला ___ म्हणतात. - निर्मळ रांग

 

Q256. 'V' आकाराची दरी कशामुळे तयार होते? - नदीचे अपघर्षण

 

Q257. लोहखनिजाचे साठे विदर्भात कोठे आढळत नाहीत? - किन्हाळा

 

Q258. दगडी कोळश्याचा निकृष्ठ दर्जाचा प्रकार कोणता आहे? - Lignite

 

Q259. बावन्न दरवाजांचे शहर म्हणून कोणते शहर ओळखले जाते? - औरंगाबाद

 

Q260. Table Land नावाने कोणता भाग ओळखला जातो? - पाचगणी

 

Q261. कोणत्या व्यक्तीला भौतिकशास्त्र व रसायनशास्त्र या दोन्ही विज्ञान शाखांमध्ये नोबेल पुरस्कार मिळाला आहे? - मेरी क्यूरी

 

Q262. बॉम्बे नॅचरल हिस्टरी सोसायटीच्या लोगोवर या पैकी कशाचे चित्र आहे? - धनेश

 

Q263. नॅस्डॅक मधे प्रवेश मिळवणार्‍या प्रथम भारतीय कॉम्प्यूटर कंपनी कोणती? - इन्फोसिस टेक्नोलॉजी लिमिटेड

 

Q264. हाफलांग हे पर्वतीय पर्यटन स्थळ कोणत्या राज्यात आहे? - आसाम

 

Q265. यलम्मा, महाकाली, मैसम्मा, पोचम्मा आणि गुंडम्मा या देवतांची पूजा कोणत्या सणादिवशी केली जाते? - बीहु

 

Q266. पोलो खेळाचा उगम कोणत्या राज्यात झाला आहे? - मणिपूर

 

Q267. स्वतंत्र भारतात जन्म घेऊन लोकसभेचे सभापती असा मान मिळणारी पहिली व्यक्ती कोण? - जी.एम.सी. बालयोगी

 

Q268. भारतीय घटने नुसार कलम 199 काय आहे? - धन विधेयकाची व्याख्या

 

Q269. भारतातील सर्वांत जूनी आयआयटी कोठे आहे? - खरगपूर

 

Q270. कॉम्प्यूटरच्या भाषेत 'CAD' चा अर्थ काय आहे? - कॉम्प्यूटर ऍडेड डिझाइन

 

Q271. VAT कर प्रणाली लागू करणारे पहिले राज्य कोणते? - हरियाणा

 

Q272. भारतात VAT कर प्रणाली लागू करण्याची प्रथम शिफारस राष्ट्रीय विकास परिषद ने केव्हा केली होती? - 1956-57

 

Q273. महाराष्ट्रात VAT कर प्रणाली कधी लागू करण्यात आली? - 1 एप्रिल 2005

 

Q274. घाउक किंमत निर्देशांक हा कमीत कमी किती कालावधी साठी काढला जातो? - 1 आठवडा

 

Q275. खालील पैकी चलन वाढीचे कोणते कारण मागणीच्या बाजूचे आहे? - तुटीचा अर्थ भरणा

 

Q276. घाउक किंमत निर्देशांकाचे आधारभूत वर्ष बदलविण्याची शिफारस __ अध्यक्षते खालील कार्य गटाने केली. - अभिजित सेन

 

Q277. पहिल्या पंचवार्षिक योजनेत __ मध्ये वाढ झाली नाही. - किंमतींचा निर्देशांक

 

Q278. तिसऱ्या पंचवार्षिक योजनेत __ मध्ये घट झाली नाही. - किंमतींचा निर्देशांक

 

Q279. कोणत्या योजनेला रोजगार निर्मिती जनक योजना असे म्हणतात? - सातवी

 

Q280. केंद्रीय नियोजन मंडळ कोणाच्या अधिनस्थ कार्य करते? - पंतप्रधान कार्यालय

 

Q281. भारतात वनांखालील सर्वाधीक भूभाग कोणत्या राज्यात आहे? - मध्य प्रदेश

 

Q282. महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात साक्षरतेचे प्रमाण सर्वात कमी आहे? - नंदुरबार

 

Q283. कोणत्या राज्यात रबराची सर्वाधीक लागवड होते? - केरळ

 

Q284. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) ची स्थापना कोणत्या वर्षी झाली? - 1945

 

Q285. व्हर्नाक्युलर प्रेस ऍक्ट कोणी पास केला? - लॉर्ड लिटन

 

Q286. 'बंदी जीवन' ह्या क्रांतीकारकांना स्फूर्तीदायी ठरलेल्या पुस्तकाचे लेखन कोणी केले? - सचिंद्रनाथ संन्याल

 

Q287. 'टिळक स्कूल ऑफ पॉलीटीक्स' ची स्थापना कोणी केली होती? - लाला लजपतराय

 

Q288. आजतागायत किती क्रिकेटपटूना राजीव गांधी खेलरत्‍न पुरस्काराने गौरविण्यात आले आहे? - दोन

 

Q289. संगणकीय परिभाषेत BITS म्हणजे काय? - Binary Digits

 

Q290. लोकसभे वर व राज्य सभेवर महाराष्ट्रा तून अनुक्रमे किती प्रतिनिधी निवडले जातात? - 4819

 

Q291. 1837 वर्षी कोणी Land Holders Association ही संघटना स्थापन केली - द्वारकानाथ टागोर

 

Q292. शाहु महाराजांनी शाहुपुरी ही बाजारपेठ कोणत्‍या वर्षी वसविली? - 1895

 

Q293. ईस्ट इंडिया असोसिएशन ची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली? - 1866

 

Q294. डॉ बाबासाहेब अंबेडकर यांनी बहिष्क़त हितकरणी सभेची स्थापना केंव्हा केली? - 1924

 

Q295. राजर्षी शाहु महाराजांनी क्षाञ जगतगुरूमठाचे मठाधिपती म्हणुन कोणाची नेमणुक केली? - सदाशिव लक्ष्मण पाटील

 

Q296. पुणे सार्वजनिक सभेची स्थापना कोणी केली? - गणेश वासुदेव जोशी

 

Q297. भारताच्या फाळणीची योजना कुणी जाहीर केली? - लॉर्ड माउंट बॅटन

 

Q298. मद्रास महाजन सभेची स्थापना कोणत्या वर्षी झाली? - 1884

 

Q299. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस च्या पहिल्या अधिवेशनास किती प्रतिनीधी हजर होते? - 72

 

Q300. स्टोरी ऑफ बार्डोली हा ग्रंथ कोणी लिहिला? - महादेव देसाई

 

Q301. खालीलपैकी कोण 'विकिपिडीया' ह्या सर्वात मोठ्या ऑनलाईन संदर्भ ग्रंथाचे संस्थापक मानले जातात? - जिमी बेल्स

 

Q302. 2012 चे अलिप्त राष्ट्र संघटनेचे (NAM) संमेलन कोणत्या देशात पार पडले? - इराण

 

Q303. 'MGNREGA' अंतर्गत देशात सर्वाधीक मजूरी कोणत्या राज्यात दिली जाते? - हरीयाणा

 

Q304. Earn While You Learn ही अभिनव योजना नोव्हेंबर 2012 मध्ये कोणत्या केंद्रीय मंत्रालयाने सुरु केली आहे? - पर्यटन मंत्रालय

 

Q305. भारताच्या महत्वाकांक्षी 'राष्ट्रीय सौर ऊर्जा अभियाना' ला कोणाचे नाव देण्यात आले आहे? - पं. नेहरू

 

Q306. World Kidney Day कधी साजरा केला जातो? - मार्च 14

 

Q307. अभिनेता विक्रम गोखले यांना कोणत्या चित्रपटातील अभिनयासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला आहे? - अनुमती

 

Q308. यंदाचा सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार कोणत्या चित्रपटास जाहीर झाला आहे? - इन्वेस्टमेंट

 

Q309. संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रम (UNDP) च्या मानव विकास क्रमवारी अहवाल २०१३ नुसार भारताला कितवा क्रमांक मिळाला आहे? - १३६

 

Q310. राजीव ऋण योजना ही कोणत्या केंद्रीय मंत्रालयाने नुकतीच सुरु केली आहे? - गृह व शहरी विकास मंत्रालय

 

Q311. रुग्णांच्या दातांचे परीक्षण व उपचार करण्या साठी दंतवैद्यक कोणत्या आरशाचा उपयोग करतात? - अंतर्वक्र

 

Q312. कोणते उपकरण 'परस्पर सामान्य अनुमान' तत्वावर कार्य करते? - ट्रान्स फॉर्मर

 

Q313. 'इलेक्ट्रोन व्होल्ट' eV (Electron volt) हे कशाचे एकक आहे? - ऊर्जा

 

Q314. कोणता आम्ल पदार्थ लाकडी भुशापासून तयार केला जातो? - ऑक्सोलिक आम्ल

 

Q315. खालील पैकी कोणता कॅल्शियम कार्बोनेट चा प्रकार आहे? - संगमरवर

 

Q316. लोखंडाचा सर्वात शुद्ध प्रकार ___ हा असतो. - रॉट आयर्न

 

Q317. मधुमेह ___ ह्या द्रव्याच्या कमतरते मुळे होतो. - इन्सुलिन

 

Q318. खालील पैकी कशातील '' जीवनसत्व बाष्पनशील नाही? - आवळा

 

Q319. सार्स हा रोग __ वर परिणाम करतो. -श्वसनक्रिया

 

Q320. २ कि.ग्रॅ. वस्तुमान असलेल्या पाण्याचे तापमान 30C पासून 100C पर्यंत वाढविण्यासाठी ___ उष्णता लागेल. - 140 KCal

 

Q321. यूनिक्स कॉम्प्यूटर सिस्टममधे कोणता ब्राउजर 'टेक्स्ट-ओन्ली' ब्राउजर आहे? - लिंक्स

 

Q322. भारताचा पहिला एकदिवसीय सामन्यांचा कर्णधार कोण? (ODI Cricket) - अजित वाडेकर

 

Q323. दबाव गट म्हणजे काय? - आपला प्रभाव पाडण्याचा प्रयत्न करणार्‍यांचा गट

 

Q324. कोणत्या राज्यात सागा दावा उत्सव साजरा केला जातो? - अरूणाचल प्रदेश

 

Q325. कॉम्प्यूटरच्या क्षेत्रात 'एनएनटीपी' चा विस्तार काय आहे? - नेटवर्क

No comments:

Post a Comment

Most View

Post Top Ad

Your Ad Spot

Pages